देश विदेश
-
नांदेड येथून इरोड ला जाण्याकरिता विशेष गाडी च्या 22 फेऱ्या या गाडीने तिरुपती ला जाणे सोयीस्कर होणार
प्रवाशांची मागणी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने हजूर साहिब नांदेड ते इरोड (तामिळनाडू) दरम्यान विशेष गाडीच्या 22 फेऱ्या…
Read More » -
बाहुबली अतिक अहमद याने 2008 मध्ये कसे वाचविले युपीए सरकार, अमेरिका अणूकरारावेळी संकटमोचक बनला माफीया
साल 2008 साली भारताचा अमेरिकेबरोबर अणूकरार होणार होता. या कराराला विरोधी पक्षाने जोरदार विरोध केला होता. त्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंह…
Read More » -
उन्हाचा तडाखा लय बेक्कार ! उष्माघातापासून वाचायचे असेल तर करा हे उपाय
तापमानात सातत्याने वाढ होत असून त्यात तात्काळ आराम मिळण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत आगामी काळात वाढत्या तापमानासोबतच उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचा…
Read More » -
मृतांचा आकडा लपवला जातोय, 12 मृत्यूला आयोजक जबाबदार, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवे आक्रमक
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कामोठे येथील एम.जी. एम व खारघर येथील टाटा रुग्णालयात जाऊन उष्माघातामुळे बाधित श्रीसेवकांच्या तब्येतीची विचारपूस…
Read More » -
मदुराई-वेरावळ आणि द्वारका-मदुराई दरम्यान 21 विशेष गाड्या
दक्षिण रेल्वे ने ‘सौराष्ट्र तमिळ संगमम’ ला होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून मदुराई- वेरावळ आणि द्वारका- मदुराई दरम्यान विशेष…
Read More » -
तर ९८ टक्के राजकारण्यांचा अंत असाच होईल!..’, अतिक आणि अशरफ यांच्या हत्येनंतर अभिनेत्याचं वक्तव्य
मुंबई :आरोपी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर…
Read More » -
भाजपला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा
बंगळुरु : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्याकडे आली आहे. त्यापूर्वी पक्षाला मोठा झटका बसला आहे. कर्नाटकात मुख्यमंत्री राहिलेले व विरोधी…
Read More » -
“पुलवामा हल्ल्याला मोदी सरकार जबाबदार, पण तेव्हा त्यांनी मला गप्प केले”: सत्यपाल मलिक
गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशाच्या राजकारणात खळबळजनक विधाने केली जात असल्याचे पाहायला मिळत आहेत. या दावे आणि गौप्यस्फोटांमुळे राजकीय वातावरण…
Read More » -
CJI चंद्रचूड यांची सतर्कता; चुकीच्या व्यक्तीकडे जाणार होते ९८ कोटी, लगेच निर्णय बदलला!
भारताचे सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय संघर्षाच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या खटल्यात पाच सदस्यीय खंडपीठ…
Read More » -
राष्ट्रीय रोजगार मेळ्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले नियुक्तीपत्रांचे वितरण
श्री कपिल पाटील, राज्यमंत्री पंचायत राज यांच्या हस्ते नांदेड येथे यांनी 369 उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान युवा वर्गाने आणि नव्याने नियुक्त…
Read More »