देश विदेश
-
“लोकशाहीमध्ये ‘मन की बात’ नाही तर ‘जनता की बात’ करावी लागते”, काँग्रेसचा खोचक टोला
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’च्या १०० व्या भागाचा मोठा गाजावाजा करण्यात आला. ‘मन की बात’ चे १००…
Read More » -
अरुण कुमार जैन, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे यांनी आदिलाबाद रेल्वे स्थानकाची पाहणी केली
श्री अरुण कुमार जैन, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे यांनी नांदेड विभागातील आदिलाबाद – मालटेकडी विभागाची आज म्हणजेच २८ एप्रिल…
Read More » -
नांदेड येथून इरोड ला जाण्याकरिता विशेष गाडी च्या 22 फेऱ्या या गाडीने तिरुपती ला जाणे सोयीस्कर होणार
प्रवाशांची मागणी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने हजूर साहिब नांदेड ते इरोड (तामिळनाडू) दरम्यान विशेष गाडीच्या 22 फेऱ्या…
Read More » -
बाहुबली अतिक अहमद याने 2008 मध्ये कसे वाचविले युपीए सरकार, अमेरिका अणूकरारावेळी संकटमोचक बनला माफीया
साल 2008 साली भारताचा अमेरिकेबरोबर अणूकरार होणार होता. या कराराला विरोधी पक्षाने जोरदार विरोध केला होता. त्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंह…
Read More » -
उन्हाचा तडाखा लय बेक्कार ! उष्माघातापासून वाचायचे असेल तर करा हे उपाय
तापमानात सातत्याने वाढ होत असून त्यात तात्काळ आराम मिळण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत आगामी काळात वाढत्या तापमानासोबतच उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचा…
Read More » -
मृतांचा आकडा लपवला जातोय, 12 मृत्यूला आयोजक जबाबदार, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवे आक्रमक
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कामोठे येथील एम.जी. एम व खारघर येथील टाटा रुग्णालयात जाऊन उष्माघातामुळे बाधित श्रीसेवकांच्या तब्येतीची विचारपूस…
Read More » -
मदुराई-वेरावळ आणि द्वारका-मदुराई दरम्यान 21 विशेष गाड्या
दक्षिण रेल्वे ने ‘सौराष्ट्र तमिळ संगमम’ ला होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून मदुराई- वेरावळ आणि द्वारका- मदुराई दरम्यान विशेष…
Read More » -
तर ९८ टक्के राजकारण्यांचा अंत असाच होईल!..’, अतिक आणि अशरफ यांच्या हत्येनंतर अभिनेत्याचं वक्तव्य
मुंबई :आरोपी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर…
Read More » -
भाजपला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा
बंगळुरु : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्याकडे आली आहे. त्यापूर्वी पक्षाला मोठा झटका बसला आहे. कर्नाटकात मुख्यमंत्री राहिलेले व विरोधी…
Read More » -
“पुलवामा हल्ल्याला मोदी सरकार जबाबदार, पण तेव्हा त्यांनी मला गप्प केले”: सत्यपाल मलिक
गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशाच्या राजकारणात खळबळजनक विधाने केली जात असल्याचे पाहायला मिळत आहेत. या दावे आणि गौप्यस्फोटांमुळे राजकीय वातावरण…
Read More »