शिक्षण
-
सृजन आणि अनुभूतीतून लेखक बनत असतो – डाॅ.दामोदर खडसे
नांदेड दि.२४ पीपल्स महाविद्यालयात ‘संवाद लेखक से’ हा अगळा-वेगळा उपकृम हिंदी विभागाद्वारे गत काही वर्षापासून अविरत सुरू आहे. २०२२-२३…
Read More » -
मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रस्ते सुरक्षा अभियान संपन्न
मुजामपेट दि.२२येथे कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय देगलूर नाका नांदेड च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत “युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास”…
Read More » -
कौश्यल्यावर आधारित शिक्षणावर भर द्यावा- डी.पी.सावंत
नांदेड,दि. 23, देशामध्ये लवकरच नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात येणार आहे. या धोरणामध्ये शिक्षणात अमुलाग्र बदल सुचविण्यात आले आहेत. केवळ पाठ्यपूस्त्ाकाच्या…
Read More » -
पर्यावरण संवर्धन जागृती शिवाय शाश्वत विकास अशक्य-डॉ.बिंबिसार
मुजामपेठ दि.२१ पर्यावरण संवर्धन केल्याशिवाय शाश्वत विकास होणे अशक्य आहे. त्यामुळे युवकांनी पर्यावरण संवर्धन करण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे तरच…
Read More » -
नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात वार्षिक विद्यार्थी महोत्सवाचे आयोजन
नांदेड दि.२१ येथील अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालयात दिनांक 20 जानेवारी 2023 पासून ते…
Read More » -
बँकिंग क्षेत्रात रोजगाराच्या विपुल संधी – प्रा.डॉ.भागानगरे
मुजामपेठ दि.21 बँकिंग क्षेत्रात आज मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्याचा युवकांनी लाभ घेऊन आपले रोजगार मिळवण्याचे स्वप्न…
Read More » -
राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक राष्ट्रीय एकात्मतेचे अग्रदूत-डॉ लेखणे
मुजामपेठ दि.20 राष्ट्रीय सेवा योजने मध्ये कार्य करणारे स्वयंसेवक हे राष्ट्रीय एकात्मतेचे अग्रदूत आहेत ते राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण…
Read More » -
पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात प्रतिष्ठा मिळवता येते-प्राचार्य डाॅ.गणेश जोशी
मुजामपेठ दि.17 पत्रकारिता व्यवसायाचा वापर करून देखील समाजात पद-प्रतिष्ठा मिळवता येते असे मत एमजीएम पत्रकारिता व माध्यम शास्त्र महाविद्यालयाचे…
Read More » -
विद्यार्थ्यांनी सूक्ष्म अध्ययनातून ज्ञानार्जन केले पाहिजे – प्राचार्य डॉ.मुजावर
मुजामपेठ दि.17. विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करत असताना सूक्ष्मपणे अध्ययन केले पाहिजे, सूक्ष्मपणे केलेल्या अध्ययनातून मिळणारे ज्ञान हे जीवनाला दिशा देणारे असते.याद्वारेच…
Read More » -
9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 5 हजार ते 10 हजार रुपये सरकार देणार, जाणून घ्या संपुर्ण माहिती
मुंबई : शिक्षणाला गती देण्यासाठी सरकार 9वी ते 12वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 5,000 ते 10,000 रुपये देत आहे. शिक्षणाचा प्रचारासाठी राज्य शासनाकडून…
Read More »