महाराष्ट्रा
-
हिमायतनगर तालुक्यातील अंत्योदय लाभधारकाच्या साखर वाटपात हेराफेरी; शेकडो कोरी पॉकेट कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर..
अंत्योदय लाभार्थ्यांच्या नावाने आलेले साखरेचे पॉकेट फोडून दुकानदाराकडून काळया बाजारात विक्री; साखरेपासून वंचित लाभार्थ्यांकडून चौकशीची मागणी हिमायतनगर| शासनाकडून अंत्योदय…
Read More » -
नांदेड-जालना समृद्धी महामार्गावरील बाधीत जमीनीचे फेरमुल्यांकन करण्याचे आदेश; आ. मोहनराव हंबर्डे यांच्या प्रयत्नांना अखेर यश
नांदेड (प्रतिनिधी)- गेल्या काही महिन्यांपासून फेरमुल्यांकनाच्या मागणीवरून प्रचंड वादात अडकलेल्या नांदेड-जालना समृद्धी महामार्गावरील बाधीत जमीनीचा तिढा अखेर सुटण्याची चिन्हे दिसत…
Read More » -
‘लाडकी बहीण’साठी आता तहसील कार्यालयात जायची गरज नाही ‘या’ कागदपत्रांची गरज,
नेमक्या अटी काय-काय? नव्या घोषणा काय? १. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.१ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत…
Read More » -
डॉ सानवी जेठवाणी यांनी राज्यपाल रमेश जी बैस यांची सदिच्छा भेट घेतली
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री रमेश जी बैस यांची मुंबई येथील राज भवन येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना तृतीयपंथी समाजाच्या राज्याविषयी…
Read More » -
नांदेड – पुणे विमानसेवेला नांदेडमधून झाली सुरुवात; पहिल्याच दिवशी ५२ प्रवासी पुण्याला पोचले
नांदेड| कोरोना काळापासून बंद पडलेल्या विमान सेवाला नांदेडमधून अखेर सुरुवात झाली आहे. स्टार एअर कंपनीने नागपूर-नांदेड-पुणे विमान सेवा सुरु…
Read More » -
वाशी गावाजवळील सिमेंट रस्त्यावर स्टील वापरले नाही शासनाच्या अंदाज पत्रकाला फाटा
चौकशी गुलदस्त्यात ठेऊन देयके काढण्याची धडपड; तक्रारकर्ते दत्ता शिराणे आमरण उपोषण करण्याच्या मार्गावर हिमायतनगर| तालुक्यातील एकघरी, बिरसा मुंडा चौक अंतर्गत…
Read More » -
३० जूनपर्यंत मागण्या मान्य करा नाहीतर नावे जाहीर करून त्यांना विधानसभेत पाडू, जरांगेंचा सरकारला इशारा, उपोषण स्थगित
मराठा आरक्षणासाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या ५ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण स्थगित करून सरकारला ३० जूनपर्यंत मुदत…
Read More » -
विधानसभा तोंडावर, नाराजांची संख्या वाढली, एकनाथ शिंदे यांनी उपाय शोधला, अजितदादांसमोरच विस्ताराचे संकेत
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीला केवळ १७ जागांवर विजय मिळवता आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या आमदारांमध्ये असलेला उत्साह आता निकालाअंती…
Read More » -
राज्यात भाजप दारूण पराभव, फडणवीस राजीनाम्याच्या मनस्थितीत, नेत्यांची सागर बंगल्यावर धाव
मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा मोठा धक्का बसल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे.…
Read More » -
“निखिल वागळेंवर हल्ला करणारे कुत्रे होते की…”, रोहित पवारांचा फडणवीसांना सवाल
‘निर्भय बनो सभे’साठी पुण्यात आलेले ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची गाडी भाजपा कार्यकर्त्यांनी फोडली. वागळे यांच्या गाडीवर शाईफेकही करण्यात आली.…
Read More »