महाराष्ट्रा
-
25 एप्रिल ला लाईन ब्लॉक मुळे काही गाड्या उशिरा धावणारा
सेलू- ढेंगळी पिंपळगाव-मानवात रोड दरम्यान रेल्वे पटरी चे कार्य करण्याकरिता दिनांक 25 एप्रिल रोजी 5 तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात…
Read More » -
“उद्धव ठाकरे दिलदार, असा मुख्यमंत्री होणे नाही”; अशोक चव्हाणांनी केले तोंडभरून कौतुक
महाविकास आघाडी आणि शिंदे गट तसेच भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. एकीकडे महाविकास आघाडीत अंतर्गत धुसपूस सुरू असताना दुसरीकडे…
Read More » -
“आगामी १५ दिवसांत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणारच”: संजय राऊतांचा मोठा दावा
गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या तीव्र फैरी झडताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचे…
Read More » -
अतिक अहमदच्या समर्थनार्थ बीडच्या माजलगावात झळकले होर्डिंग; दोघांना अटक
बीडच्या माजलगावमध्ये अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमदच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले होते. मोहसीन भैय्या मित्र मंडळाकडून हा बॅनर…
Read More » -
प्रशासनाला कळालं नाही का? श्री सदस्यांच्या मृत्यूवर राज ठाकरे यांचा सरकारला सवाल
राज ठाकरे यांनी फेसबूक पोस्ट लिहित म्हटले की, ‘काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही…
Read More » -
भंगरातून जुगाड करत बनवली इलेक्ट्रॉनिक बाईक; ४० किमीपर्यंत मायलेज
वाशिम : कठोर परिश्रम, जिद्द व मेहनत आणि त्यावर आधुनिक तंत्रज्ञान. हे सर्व एकत्र केले तर माणूस काहीही करू शकतो.…
Read More » -
काचीगुडा – रोटेगाव-काचीगुडा एक्स्प्रेस नगरसोल पर्यंत विस्तारीत करण्यात आली आहे
गाडी क्र. 17661 / 17662 काचीगुडा–रोटेगाव-काचीगुडा एक्स्प्रेस चा विस्तार नगरसोल पर्यंत करण्यात आला आहे. तो पुढील प्रमाणे – १.…
Read More » -
भगतसिंह कोश्यारींनंतर आता नवे राज्यपाल रमेश बैसही लवकरच पदमुक्त होणार? काय आहे कारण…
आगामी विधानसभेसाठी मोठी जबाबदारी पक्षाकडून दिली जाऊ दिली जाऊ शकते. भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यानतंर राज्याच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची वर्णी लागली.…
Read More » -
श्रीमती नीती सरकार, डीआरएम नांदेड यांनी आदिलाबाद-मुदखेड विभागाची पाहणी केली
श्रीमती. नीती सरकार यांनी नुकताच नांदेड विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकाचा पदभार स्वीकारला आहे. 6 एप्रिल-2023 रोजी श्रीमती. सरकार यांनी…
Read More » -
सत्ताधार्यांनी व्यवसाय म्हणून नव्हे तर जनहितासाठी व्यवस्था चालविण्याची गरज
भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पुर्ण झाली. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. हा स्वातंत्र्य महोत्सव साजरा करताना…
Read More »